
131 व्या संविधान दुरुस्ती विधेयकावर दोन तृतीयांश बहुमत मिळवण्यात मोदी सरकार अयशस्वी
इतक्या महत्त्वाच्या विधेयकावर जवळपास 50 खासदारांची गैरहजेरी..
एनडीएच्या बाजूने एकूण 291 खासदार असताना तेवढी देखील मते त्यांना मिळाली नाहीत.. त्यांचेही किमान 13 खासदार गैरहजर?




